रविवार, सप्टेंबर ०९, २००७

पैलतिर

दुर्लक्षितच जगले

आता कोणि विचारले तरच नवल आहे

दुखावलेल्या मनाला

फुलापेक्षा काट्याचेच अप्रुप जास्त आहे


हळुवार भावनांचा

चुरडुन केर झाला

खोट्या मोहक हास्ये

नात्यांना जपायचे आहे


ह्या फसव्या दुनियेत

उभे आयुष्य ठाकले आहे

डोळे मात्र आताच

पैलतिरावर आहे...

2 प्रतिसाद्:

Alien म्हणाले...

Very strong words... I wonder how strong the feelings that were the Muse of such words must be.. but then I feel, the last poem on me blog is oft relevant!!

Vaidehi Bhave म्हणाले...

khup chan !!